Category: 2020

शपा : जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू

शपा : जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू प्राच्याविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांच्या प्रति विनम्र अभिवादन. “प्राचीन भारताचे पहिले धननिर्माते – वरकड मालाच्या अर्थी- दास व शुद्र होते. सुमरे ३०००० वर्षे त्यांनी ऊर फुटेतो अखंडपणे केलेल्या श्रमांनी जी महान प्राचीन संस्कृती जन्माला घातली व पोसली, तिनेच त्यांच्या गुलामगिरीच्या बेड्या घडवल्या व घट्ट केल्या. राज्यासंस्थेने त्यांच्या धुमसत्या दास्यात दडपून […]

नेट मजनू

(हा एक वस्तुस्थितीला धरून लिहिलेला उपहासात्मक लेख आहे. कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही) आजकाल व्हाॅटस् अॅप, फेस बुक यांच्या सारखे तथाकथित सोशल मीडिया इतके पॉप्युलर आहेत की, निदान शहरात तरी ‘साक्षर’ क्वचितच सापडेल, जो ह्यांच्या पैकी काहीच वापरत नाही. एकतरी काही तरी वापरत असतोच. असे सोशल मीडिया वापरणं आजकाल एक स्टेटस सिम्बल आहे. तुम्ही जर […]

गतिशिल न्यायालये, पारदर्शी न्याय

गतिशिल न्यायालये, पारदर्शी न्याय ज्ञानेश वाकुडकर ज्या देशातील न्यायव्यवस्था सुस्त असेल त्या देशाची लोकशाहीवरील निष्ठा संशयास्पद आणि प्रामाणिकपणा पातळ आहे, असं समजायला हरकत नाही ! न्यायालयाला आपण न्यायमंदिर म्हणतो. पावित्र्य हा मंदिराचा आत्मा असतो. पण त्यासाठी न्यायव्यवस्था प्रामाणिक असायला हवी. संवदनशील असायला हवी. शेवटच्या माणसासाठी तोच एक आधार असतो. पण आपल्या देशाची अवस्था पाहिली तर […]

शम्स जालनवी

१. उर्दू शायरीचा सूर्य मावळला– – –” शम्स जालनवी” उर्दू चे महान शायर जग सोडून गेले.वय वर्ष 97. वली औरंगाबादी, सिराज,बशर नवाजआणि शम्स जालनवी या मराठवाड्यातील कवींनी उर्दूशायरीचा झेंडा भारतभर नव्हे तर जगभर फडकवला. एवढा मोठा शायर पण किती साधी राहणी,किती विनम्रता .स्वातंत्र्यपूर्व काळातील ते ग्रॅज्युएट होते.भारतातील जवळपास सगळेनामांकित व परदेशातील दोनेक डझन देशात उर्दुतील […]

फेसाटी: अठराविश्व दारिद्र्याचे प्रतीक

कादंबरीच्या नावातच आपल्याला कादंबरीचा आशय समजून येतो. #फेसाटी म्हणजे दुःख, त्रास, वेदना. नावाला अनुसरूनच कादंबरीचा प्रवास चालू असतो. ही कादंबरी म्हणजे लेखक नवनाथ गोरे यांनी जगलेले जीवन. अत्यंत प्रतिकूल, संघर्षमय आणि दारिद्र्यसंपन्न (मुद्दामच हा शब्दप्रयोग करतोय कारण कथाच तशी आहे) परिस्थितीत जीवनाच्या वेगवेगळ्या संकटांना तोंड देत त्यांनी एम.ए पर्यंतचा केलेला प्रवास या कादंबरीत उलगडलेला आहे. […]

हे वयच असं असतं : लक्षणीय भाषिक प्रयोग डॉ . फुला बागूल

हे वयच असं असतं : लक्षणीय भाषिक प्रयोगडॉ . फुला बागूल’ हे वयच असं असतं ‘ही कादंबरी संजय जाधव यांनी लिहिली असून भुसावळ येथील मैफल प्रकाशन यांनी 4 एप्रिल 2020 रोजी ती प्रकाशित केली. या 164 पानांच्या कादंबरीतील भाषाशैली लोकविलक्षण आहे. प्रामुख्याने तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या महाविद्यालयीन तरुणांच्या ओठी असणारी ही भाषा आहे . ग्रामीण व […]

प्रा.वर्षा मिश्रा यांचे ४ छोटे लेख

कसबन महल १.कसबन (मंगरुळ पीर,जि.वाशीम) कसबन म्हणजे पेशेवर तवायफ !!धन घेऊन नाच गाणं करणारी कंचनी !!मनोहर लालास माहिती देतात की’ कसबने ये मुसलमान हैं मगर पहिले हिन्दू थीं और ‘गनिका’ कहलाती थीं ‘…. ….कदीम से पेशा इनका कसब कमाने का है । इसी सबब से मुसलमान होने के पीछे ‘कसबन’ कहलाने लगीं ।इस संबंध में […]

बये!तू सूर्यमुखी!!

(माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा कवयित्री आणि वक्ता सूर्यकांता पाटील) बये,कुठून सुरूवात करूतुझ्या चरिताची!कुठून मारूशिरोरेषको-या कागदावर!किती सोडू समासआणिकिती ठेवू पानं राखूनतुझं खणखणीत जगणंमांडून घेण्यासाठी!आजवरबख्खळ लोकांनागाठलं आम्हीशब्दांनाधरून हाताशी!नाहीच पडला पेच!पंधरा आगस्टलायावं चापडूनचोपडूनशाळेतटापटीपीनं,तसंछानभांग काढूनयेत गेलेशब्द! आज मात्र दहादाविचार करून,मायबापाचीइजाजत घेऊनशब्दांनी केलाकिंचितकिलकिला दरवाजा!बये,तूआमच्याटापूतलीम्हणूनअसेलकदाचितहीहक्काचीअंतर्ओढ!बये,तुझं बालपणलाडाकोडातलं!लोकांची लगातारऊठबस असलेल्याघरातलाजन्म तुझा!आझादपणाचंपोटभर वारंअवतीभवतीघोंगावणारं.आईनिचुलतासत्तेच्या सारीपाटावर!आमदारकी नव्हतीत्या काळीआजच्या सारखीकळकट झालेली!आमदार आला म्हणलंकी अख्खं गावजायचं उजेडून!सत्ताही नव्हतीइतकीवखवखलेली!नव्हता […]

पितृपक्ष : सोक्ष आणि मोक्ष – डॉ. अशोक राणा

डॉ.अशोक राणा,यवतमाळ. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेचे पौर्णिमेनंतरचा अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यालाच श्राद्धपक्ष असंही म्हणतात. पक्ष म्हणजे पंधरवाडा. भारतीय महिन्यांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. प्रतिपदा ते पौर्णिमा या पंधरवाड्याला शुक्ल किंवा शुद्धपक्ष तर त्यानंतरच्या प्रतिपदा ते अमावस्या या पंधरवाड्याला वद्य किंवा कृष्णपक्ष असं म्हणतात. अमावस्येनंतर कलेकलेने चंद्र वाढतो म्हणून पौर्णिमेपर्यंतचा […]

पहाडी आवाजात प्रथम मानकरी : शिवशाहीर बाबासाहेब देशमुख.

पहाडी आवाजात प्रथम मानकरी : शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. ………….. भाग पहिला……..।.. लेखक दत्तात्रय पांडुरंग मानुगडे.…………….. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कलाकाराची भूमि आहे साहित्यिकांची भूमी आहे आणि शाहिरांची भूमी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कला ही फूल बाजारात विकत मिळत नाही अनुवंशिक असावी लागते आज वरच्या कलाकारांनी महाराष्ट्र मध्ये भरपूर नाव कमवून महाराष्ट्राचे […]